Saturday, March 21, 2026
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

आपल्या हक्काचे पाणी आणायचं असेल तर महायुतीच्या अर्चनाताई यांना निवडून द्या-मा.आ. सुजितसिंह ठाकूर

Rajkiy Katta by Rajkiy Katta
4 May 2024
in राजकीय
0
आपल्या हक्काचे पाणी आणायचं असेल तर महायुतीच्या अर्चनाताई यांना निवडून द्या-मा.आ. सुजितसिंह ठाकूर
0
SHARES
17
VIEWS

धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा-

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. धाराशिव लोकसभेसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. दुष्काळ आपल्या पाचवीला पूजलेला आहे. त्यामुळे आपल्या भागात आपल्या हक्काच पाणी आणायच असेल तर केंद्रात आपल्या विचारांचे सरकार असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या भागातून महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून संसदेत पाठवण्याची आपली जबाबदारी आहे असे आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी मतदारांना केले.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी कौडगाव जवळा ता.परंडा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकुर बोलत होते. यावेळी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील शिवसेनेचे युवानेते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंके, शिवसेना संघटक जयदेव गोफणे उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेंव्हा मी येथील दुष्काळ घालवण्याचा संकल्प केला होता. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी येथील दुष्काळावर एक पत्र लिहिले होते. त्यावर फडणवीस यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची बैठक लावली. त्यात आमच्या पाणी आडवण्याच्या मर्यादा संपल्यात पाणी साठा उपलब्ध नाही. असे सर्व मुद्दे मी मांडले. तेव्हा ‘मराठवाड्याचा पोपट मी मरू देणार नाही. पाण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत करू’, असे आश्वासन त्यांनी दिले. सुदैवाने तेव्हा प्रकाश जावडेकर पर्यावरण मंत्री होते. त्यांनी तात्काळ बैठक बोलावून सिंचन योजनेवरील बंदी उठवली. त्यानंतर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवलं. आता आपल्याला 7 टीएमसी पाणी मिळत आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच सरकार असले की निर्णय असे जलद गतीने होतात.  

धनंजय सावंत म्हणाले, महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आम्ही उमेदवार बदलावा म्हणून खूप प्रयत्न केले पण वाटाघाटी करताना धाराशिवची जागा  राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आणि माझी उमेदवारी कटली. पण महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. मंत्री तानाजी सावंत यांनी शब्द दिल्या प्रमाणे आम्ही शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीचा उमेदवार म्हणून अर्चनाताईंचा मोठ्या प्रमाणात प्रचार करणार आहोत असा शब्द यावेळी दिला.

Previous Post

मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली भेट

Next Post

चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?
राजकीय

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पेच: भाजप-शिवसेनेत काटाजोड; अर्चनाताई पाटील की उषा गायकवाड?

10 March 2026
भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार
राजकीय

भूम तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात,अंतिम चित्र 27 तारखेला स्पष्ट होणार

23 January 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
राजकीय

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

9 January 2026
इच्छुकांना नगरपालिका  निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे
राजकीय

इच्छुकांना नगरपालिका निवडणुकांनंतर आता वेध जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे

27 December 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
Next Post
चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार

चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष स्व.पवनराजे हेच कारभारी होते-पाटील दांपत्याचा प्रहार

Recent Posts

  • युट्यूबवर‘कलवरी’चा विक्रम;10 लाख व्ह्यूज पार,भूमच्या निर्मात्याचा अभिमान
  • जि.प. सभापतीपदाची लॉटरी कोणाला? धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली
  • माजी मंत्री आ. डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंड्यात रंगणार भव्य कुस्तीचा महासंग्राम
  • भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून येताना जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; थोडक्यात बचाव
  • शिवसेना पक्षाला धक्का, आ.डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

Recent Comments

No comments to show.

Counter

483383
Users Today : 93
Users Yesterday : 67
This Month : 1063
Total Users : 30748
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group