Blog

Your blog category

तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष विकी चव्हाण यांची दावेदारी मजबूत

वाशी तालुक्यातील तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या गटासाठी खुला प्रवर्ग सुटल्याने गेल्या...

Read moreDetails

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी नोंदणी करावी – डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे आवाहन

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर...

Read moreDetails

चिंचपूर ढगे येथे शेतकरी असलेल्या विश्वनाथ जाधव यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीस हजार रुपयांची मदत

चिंचपूर (ता. भूम):गेल्या 21 व 22 तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदीला आलेल्या महापुरामुळे चिंचपूर गावातील अनेक शेतकऱ्यांचे जनावरांचे तसेच शेती...

Read moreDetails

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना बाजूला ठेवून संजय राऊत यांचं राजकीय पर्यटन-प्रा. डॉ. तानाजीराव सावंतांचा घणाघात

मराठवाड्यातील शेतकरी व नागरिक पुराच्या मोठ्या संकटात सापडले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत बांधावर फिरताना दिसले....

Read moreDetails

देवळाली येथील युवक गणेश दगडू तांबे यांचा मृतदेह अखेर सापडला

देवळाली (ता.भूम):तीन दिवसांपूर्वी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेलेला देवळाली येथील युवक गणेश दगडू तांबे यांचा मृतदेह आज अखेर सापडला आहे....

Read moreDetails

राजकीय कटुता विसरून दोन दादांची ॲम्बुलन्स सफर

कळंब येथे हजरत पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळ्यात एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे...

Read moreDetails

कळंब भाजपा तालुकाध्यक्षपदी दत्ता साळुंखे,अरुण चौधरी तर शहराध्यक्ष पदाची मकरंद पाटील यांच्यावर जबाबदारी

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक मजबुतीसाठी कळंब तालुका व वाशी मंडळ स्तरावर नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. कळंब शहर मंडळाच्या...

Read moreDetails

“डीएड-बीएड विद्यार्थ्यांना दिलासा! बुद्धिमत्ता व शिक्षक अभियोग्यता परीक्षेची नवीन नियमावली लागू”

पुणे राजकीय कट्टा वृत्तसेवा -२ मे २०२५ – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने डीएड व बीएड शिक्षण घेणाऱ्या...

Read moreDetails

सामान्य माणसाचा असामान्य प्रवास-ना.प्रताप सरनाईकांच्या कर्तुत्वाची दमदार झेप!”

"मंत्रीपद हे नशिबाने नव्हे, तर कर्तृत्वाने मिळतं" – या वाक्याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रताप बाबुराव सरनाईक. 25एप्रिल 1964 रोजी वर्धा...

Read moreDetails

कळंब तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

कळंब | प्रतिनिधी कळंब तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदासाठी आरक्षणाची यादी अखेर जाहीर झाली असून, अनेक राजकीय दिग्गजांच्या गोटात...

Read moreDetails
Page 1 of 7 1 2 7
error: Content is protected !!